March 10, 2026

आसपास

राज्य सरकार कसे हातात घेता येईल ते मी बघतो….शरद पवार

बारामती :  केंद्र सरकारचा पर्यावरणाचा एक कायदा आहे. त्या कायद्यानुसार पाणी अस्वच्छ करण्याची स्थिती असेल तर त्या बाबतीत स्वच्छ कारवाई...

सत्तेचा गैर वापर करणारांना त्यांची जागा दाखविण्याची हीच वेळ ……शरद पवार

बारामती : काही लोकं सत्तेचा गैर वापर करीत आहेत, लोकांचे प्रश्न सोडवत नाहीत, अश्यांना त्यांची जागा त्यांना दाखविण्यासाठी काम करावे...

जनाई शिरसाई योजना बंदीस्त पाईपलाईनद्वारे राबविण्यासाठी ४५० कोटी रुपये देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

बारामती : सध्या सुरू असलेली जनाई- शिरसाई योजना सुधारित करुन बंदीस्त पाईपलाईनने केल्यास मोठ्या प्रमाणात पाणीबचत होऊन अधिक क्षेत्राला लाभ...

गोवा राज्यात विक्रीकरीता असलेल्या मद्याच्या वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई.

बारामती  : गोवा राज्यात विक्रीकरीता असलेल्या मद्याच्या वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग दौंड यांनी धडक कारवाई करीत रुपये १२,६१,००० किमतीच्या...

शारदानगरमध्ये  विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी कार्यशाळा संपन्न.

बारामती : नियोजन व विकास विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे व अग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे शारदाबाई पवार महिला महाविद्यालय आयोजित...

काहीही झाले तरी राज्याचे सरकार हातात घ्यायचे आहे …शरद पवार यांचा निर्धार

बारामती : आम्ही ठरविले आहे काहीही झाले तरी महाराष्ट्र राज्याचे सरकार हातात घ्यायचे आहे आगामी विधानसभेच्या निवडणुकी नंतर सरकार आमचेच...

सुनेत्रा पवार राज्यसभेवर शिक्का मोर्तब ; बारामतीत कार्यकर्त्यांचा जल्लोष

बारामती : लोकसभेच्या पराभवानंतर सुनेत्रा पवारांची आज विधानसभेत राज्यसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केला. राज्यसभेवर त्यांचा शिक्का मोर्तब होताच, बारामतीत कार्यकर्त्यांचा...

विश्वास कोणावर ठेवता येत नाही, म्हणूनच राज्यसभेची उमेदवारी घरात ….आमदार रोहित पवार.

बारामती : दादांच्या पक्षात अस्वस्थता आहे ती अजित दादांना माहित आहे. ती अस्वस्थता असल्याने कोणावरच विश्वास ठेवता येणार नाही,  त्यामुळेच...

अकॅडमी म्हणजे परीक्षेचा नंगा नाच  

बारामती : ग्रामीण, मागासवर्गीय आणि दक्षिणेकडील राज्यांतील विद्यार्थ्यांच्या हिताच्या विरोधातील नीट परीक्षा रद्द व्हावी म्हणून अनेक ठिकाणी मागील काही वर्षे...

मतदारांनी मोदींना जामिनावर आणले

बारामती :  निवडणुका येतात जातात मात्र देशात स्थिरता राहिली पाहिजे, देशाची अर्थव्यवस्था मजबूत होण्याच्या दृष्टीने पावले उचलली पाहिजे, लोकशाही टिकली...

error: Content is protected !!